मनात आठवणींचा साठा असतो. आंबट गोड आठवणी सारख्या साठवल्या जातात.स्मृती चित्रांची फिल्म सारखी फिरत असते. क्षणोक्षणी मनातील भावतरंग बदलत असतात. गत कालातील भयानक घटना मनासमोर येत राहतात.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.
घटना घडून गेलेल्या असतात. त्या घडता क्षणी ज्या अनुभूती अनुभवास आल्या त्यातील मधुर आठवणी मन वगळून
देतं व उद्वेगजनक संत्रस्त करणारे क्षण मात्र सारखे घोळत असतं. हा घोळ वाढतच जातो.
No comments:
Post a Comment