अंतरंगाचा शोध स्वतःलाच घेता येतो. बाहेरची कोणतीही शक्ती अंतरंगाला पाहू शकत नाही. अंतरंगातील खळबळ
खदबद फक्त ज्याची त्यालाच जाणवते.क्षणोक्षणी अंतरंगात उठणारी आवर्तने परिवर्तने फक्त ज्याची त्यालाच जाण-
वतात. शरीर मनाचा हा संबंध अनादि आहे. मनात उठणारे विचार, हृदयातील भावना व शरीरावयाद्वारे होणार्या प्र-
क्रिया यांचा अतूट संबंध असतो. हृदय, मन व मस्तकात काय चाललंय हे संपर्कात असलेल्या व्यक्तींना कळतंच असं
नाही. व्यक्ती आपापले तर्क करतात. यांच्या मनात हे चाललंय, ते चाललंय, हे विचार असतील, या भावभावना असती-
ल. हे तर्क खरे असतातच असे नाही. फक्त ते वरवरचे अंदाज असतात. त्यांचा माणसाच्या हृदय, मन व मस्तकशी
संबंध असतोच असे नसते.
खदबद फक्त ज्याची त्यालाच जाणवते.क्षणोक्षणी अंतरंगात उठणारी आवर्तने परिवर्तने फक्त ज्याची त्यालाच जाण-
वतात. शरीर मनाचा हा संबंध अनादि आहे. मनात उठणारे विचार, हृदयातील भावना व शरीरावयाद्वारे होणार्या प्र-
क्रिया यांचा अतूट संबंध असतो. हृदय, मन व मस्तकात काय चाललंय हे संपर्कात असलेल्या व्यक्तींना कळतंच असं
नाही. व्यक्ती आपापले तर्क करतात. यांच्या मनात हे चाललंय, ते चाललंय, हे विचार असतील, या भावभावना असती-
ल. हे तर्क खरे असतातच असे नाही. फक्त ते वरवरचे अंदाज असतात. त्यांचा माणसाच्या हृदय, मन व मस्तकशी
संबंध असतोच असे नसते.
No comments:
Post a Comment